जेव्हा रणबीरला रागात दीपिका बोलली होती की मी त्याला कं’डोम गिफ्ट करू इच्छिते, कारण यापूर्वी त्याने माझ्यासोबत…..

बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेमकथा आहेत ज्या केवळ पडद्यावरच नव्हे तर पडद्यामागेही सुरू झाल्या. पण त्या स्टोरी पूर्ण होवू शकल्या नाहीत. आपल्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकणार्या रणबीर आणि दीपिकाची प्रेमकथा देखील अशीच होती.
जेव्हा हे दोघे पडद्यावर आपला अभिनय दाखवत होते तेव्हा त्यांचे मन खऱ्या जीवनातही एकमेकांशी कनेक्ट होऊ लागले होते. पण पुढे दीपिका आणि रणबीरच्या ना-त्यात काही गोष्टींमध्ये वाद निर्माण झाला होता आणि दोघे कायमचे वेगळे झाले होते. त्यांचे स’बंध तुटल्यानंतर दीपिकाने एकदा रणबीरला असं काहीतरी बोललं होतं होते मोठा वा’द निर्माण झाला होता. चला याबद्दल जाणून घेवूयात.
दीपिका म्हणाली रणबीर कं’डोम खूप वापरतो म्हणून मला त्याला कं’डोम गिफ्ट करायला आवडेल. त्याचवेळी रणबीरनेही कं’डोम कंपनीची जाहिरात करावी असेही दीपिकाने म्हटले होते. दीपिकाच्या या कमेंटनंतर तिच्या ब्रेकअपविषयी अनेक गोष्टी मिडियातून समोर आल्या.
त्याचवेळी ऋषी कपूर या दीपिकाच्या बोलण्यामुळे तिच्यावर चांगलेच रा’गावले होते. त्यावेळी रणबीर आणि दीपिकाच्या ब्रेकअपचे कारण रणबीरने तिची फ’स’वणूक केल्याचे बोलले जात आहे. त्या काळात अनेक मुलाखतींमध्ये दीपिकाने खु’लासा केला होता की तिने आपल्या बॉयफ्रेंडला रं’गे हाथ पकडले होते.
तेव्हापासून त्यांच्यात बराच दुरावा निर्माण झाला होता. त्याच वेळी रणबीरने केलेल्या या फ’सवणू’की’मुळे दीपिका नै’रा’श्या’त गेली होती. यानंतर तिने स्वत: ची जबाबदारी स्वीकारली आणि चित्रपटांमध्ये धमाकेदार पुनरागमन केले.
दुसरीकडे जेव्हा रणबीरला जेव्हा दीपिकाच्या या कमेंट बद्दल कळले तेव्हा त्याने खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला होता की मला वाटते की तिने ते बरोबर सांगितले आहे. आपल्या देशाला से’फ्टी से’क्स बद्दल माहिती असावी आणि कं’डोमब’द्दल लोकांमध्ये जागरूकता असायलाच हवी. याबद्दल तीचे मनापासून आभार.
रणबीर आणि दीपिका त्यांच्या पहिल्या चित्रपटापासूनच चर्चेत होते. दीपिका रणबीरच्या प्रेमात इतकी वे’डी झाली होती की तिने रणबीरच्या नावाचा टॅटू काढला होता. पण रणबीरच्या ब्रेकअपनंतर दीपिकाने स्वत: ला एक चांगला कलाकार असल्याचे सिद्ध केले आणि ती यशस्वी अभिनेत्री म्हणून उदयास आली.
ब्रेकअपनंतर तिने रणबीरशी मैत्री केली आणि त्याच्याबरोबर हि-ट चित्रपटही दिले. दुसरीकडे रणवीर सिंह आणि दीपिका रामलीला चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान एकमेकांच्या ज’वळ येऊ लागले. यानंतर बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सोबत त्यांचे प्रेमही सुपरहि-ट झाले.
6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका-रणवीरचे 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्न झाले. त्याचबरोबर रणबीर कपूर लवकरच आलिया भट्टशीही लग्न करणार असल्याचे दिसून येत आहे. या दोघांचा ब्र’म्हास्त्र चित्रपट येत्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत.