बॉलिवूडमधील ‘पाच व्यक्ती’ , ज्यांना पाहताच सलमानची ‘तळ-पायाची आग मस्तकात’ जाते……

असे म्हणतात की, बॉलिवूडमध्ये कोणाशीही पंग घ्या, परंतु सलमान खानशी नव्हे. सलमान खानच्या मैत्रीपेक्षा शत्रुत्वाची कहाणी अधिक प्रसिद्ध आहे. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या पाच व्यक्ती आहे ज्यांना सलमान खान घृणा करतो.
1. प्रियंका चोपड़ा
तसे, सलमान आणि प्रियांका चांगले मित्र होते. पण जेव्हापासून प्रियांका चोप्राने भारत चित्रपट करण्यास नकार दिला आहे तेव्हापासून सलमान खानने प्रियांकाचा द्वेष करायला सुरुवात केली आहे. प्रियंका ने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, तिला भारत सोडून विदेशात राहायला आवडते. त्या दिवसापासून सलमान आणि प्रियांकाचे जमत नाही.
2. विवेक ओबेरॉय
काही वर्षांपूर्वी अर्जुन कपूर म्हणायचा “मी सुपरमॅन सलमानचा फॅन” आणि आता सलमान खानचा शत्रू झाला आहे. सलमान खाननेच अर्जुन कपूरला फिट बनवले आहे. आता दोघांच्या भांडणाच्यामागचे कारण म्हणजे अरबाजची पत्नी मलायका अरोरा खान. अर्जुन कपूर आणि मलायका यांच्यातील अफेअर सद्या सर्वानाच माहीत आहे आणि अरबाज मलायकामध्येही घटस्फोट झाला. जो सलमान खानला अजिबात आवडला नाही.
4. अरिजीत सिंह
अरिजित सिंग यांचे प्रत्येक चित्रपटात एकतरी गाणे असते. परंतु आजपर्यंत सलमान खानच्या चित्रपटाचे एकही गाणे अरिजित सिंगने गायले नाही. काही वर्षांपूर्वी सलमान एका अॅवॉर्ड शोचे सुत्रसंचालन करत होता. आणि अरिजित सिंगला पुरस्कार मिळणार होता.
जेव्हा अरिजीत सिंग स्टेजवर येत होता तेव्हा त्याचा चेहरा झोपेतुन उठल्यासारखा दिसत होता. त्यानंतर सलमान खानने विचारले- “तुला झोप लागली होती का?” यावर उत्तर देताना अरिजीत म्हणाला, तूच लोकांना झोपवले. सलमानला याचा धक्का बसला आणि त्याने त्याचा द्वेष करायला सुरुवात केली.
5. ऋषि कपूर
ऋषी कपूरचा द्वेष करणारी 2 कारणे होती, एक म्हणजे रणबीर कपूर आणि दुसरे कारण जेव्हा सोनमच्या लग्नात ऋषी कपूरचा सोहेल खानच्या पत्नीशी वाद झाला होता. त्यावेळी संपूर्ण खान कुटुंब त्याच्यावर संतापले होते.